वृत्तपत्रे :महात्मा फुले,गोपाळ गणेश आगरकर ,महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉ.बाबासाहेब आंबडेकर
१. महात्मा फुले:
स्वत: फुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाही. परंतु, म.फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हे वृत्तपत्र मुंबई येथून चालविले.
'अंबालहरी' हे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते.
२.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :
सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या 'वर्हाड समाचार ' मधून लेखन केले.
1881 साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888 ला केसरी सोडले.
सन 1888 लाच त्यांनी 'सुधारक' वृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळली. तर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.
३.महर्षी धोंडो केशव कर्वे:
मानवी समता (मासिक )
४.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:
बहिष्कृत भारत
मुकनायक
समता
शुद्रातीशुद्र (पाक्षिक )
0comments
Post a Comment