- Home
- साहित्य
- प्रश्नसंच १:पुस्तके
प्रश्नसंच १:पुस्तके
- 'करेज ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? A. डेव्हिड कॅमेरुन B. गोर्डन ब्राऊन C. अरविंद अडिगा D. व्ही .एस .नायपौल उत्तर B. गोर्डन ब्राऊन
- 'कडवा सच' या पुस्तकाचे लेखक हे आहेत? A.लालू प्रसाद यादव B.मनोहर जोशी C.शरद यादव D.नरेंद्र मोदी उत्तर A.लालू प्रसाद यादव
- 'गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले? A. महात्मा फुले B. राजर्षी शाहू C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर D. आगरकर उत्तर A. महात्मा फुले
- 'व्हाय नॉट आय' या पुस्तकाची लेखिका कोण ? १.डॉ.वृंदा भार्गव २.निकिता लालवाणी ३.सुधा मूर्ती ४.शुभदा साने १.डॉ.वृंदा भार्गव
- 'ऋणानुबंध' ह्या पुस्तकाचे लेखन महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्याने केले आहे? A. विलासराव देशमुख B. वसंतराव नाईक C. वसंतदादा पाटील D. यशवंतराव चव्हाण ANSWER- D. यशवंतराव चव्हाण
- ज्या लोकांना सर्वसाधारण पुस्तके व वाचनीय साहित्य वाचता येत नाही (अंध व्यक्ती) अशा लोकांना त्यांच्या वाचनाच्या माध्यमात पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देणारी ___________ ही संस्था आहे . A. डी.एफ.आय. B सि.एफ.आय .C. एन.ए.बी.एल. D. एम.एफ.आय. Answer C. एन.ए.बी
- २015 च्या 'जागतिक पुस्तक राजधानी' चा मान कोणत्या शहरास देण्यात आला? A. रोम, इटली B. न्यूयॉर्क, यूएसए C. इंचेऑन, द. कोरीया D. म्युनिक,जर्मनी ANSWER- C. इंचेऑन, द. कोरीया
- डेव्हल्पमेंट मिसप्लेस्ड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? -डॉ कृष्ण बीर चौधरी
- 'बखर भारतीय प्रशासनाची ' हे पुस्तक ____________ यांनी लिहिले आहे.A. टी.एन.शेषन B. लक्ष्मीकांत देशमुख C. किरण बेदी D. सी.दि.देशमुखAnswer B. लक्ष्मीकांत देशमुख
- A View From The Outside ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? A. डॉ.मनमोहन सिंग B. डॉ. मॉन्टेकसिंह अहुवालीया C. पी.चिदंबरम D. ए.पी.जे.अब्दुलकलाम ANSWER- C. पी.चिदंबरम
- ' लाइफ ऑफ पाइ ' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? A. चेतन भगत B. अरविंद अडिगा C. यान मार्टील D. स्टीव्हन कोवे ANSWER- C. यान मार्टील
- 'इन डिफ्रंट फॉर्म' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? A. अशफाक हुसेन B. युवराज सिंह C. स्टीव्ह वॉ D. इम्रान खान ANSWER- B. युवराज सिंह
- 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? A. सलमान खुर्शीद B. शोभा डे C. शोभा नारायण D. सॅम पित्रोदा ANSWER- C. शोभा नारायण
- 'अखंड प्रेरणा गांधी विचारांची' हे पुस्तक कोणाचे? १.मिहान धारिया २.जयंत नारळीकर ३.डॉ. रघुनाथ माशेलकर ४.डॉ.अनिल काकोडकर ३.डॉ. रघुनाथ माशेलकर
- 'द थ्री मिस्टेक़्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? A. चेतन भगत B. अरुंधती रॉय C. विक्रम सेठ D. खुशवंत सिंग Answer A. चेतन भगत
- ' बोल अनुभवाचे ' हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहीले ? A. मोहन धारीया B. अण्णा हजारे C. विश्वास पाटील D. लालकृष्ण अडवाणी ANSWER- A. मोहन धारीया
- 'महात्मा गांधी और सिनेमा' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? A. किरन खेर B. डॉ. मनोज चतुर्वेदी C. तुषार गांधी D. जयप्रकाश चौकसे ANSWER- D. जयप्रकाश चौकसे
- 'व्हॉट यंग इंडिया वाँटस्' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? A. रंगनाथ मिश्रा B. डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम C. चेतन भगत D. प्रणव मुखर्जी ANSWER- C. चेतन भगत
- 'द स्टोरी ऑफ टू स्टेट्स ' ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ___________ आहेत. A.सलमान रश्दी B.अमितदास गुप्ता C.चेतन भगत D.आतिष तसीर उत्तर C.चेतन भगत
- "Three Mistakes of my Life" ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? A. सलमान रश्दी B. चेतन भगत C. अरविंद अडिगा D. अमिश त्रिपाठी ANSWER- B. चेतन भगत
0comments
Post a Comment